पिएम किसान योजनेतून हजारो शेतकरी झाले अपात्र; हे मुख्य कारण!
पिएम किसान योजनेतून हजारो शेतकरी झाले अपात्र; हे मुख्य कारण! पीएम-किसान सन्मान योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. केवळ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातच २०,००० हून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. मुख्य कारण: आधार कार्ड लिंक नसणे, ई-केवायसी पूर्ण न करणे, मोबाईल नंबर निष्क्रिय असणे आणि बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे, यामुळे अनेक … Read more








