अतिवृष्टी आर्थिक मदत ; केंद्राचा प्रस्ताव अजूनही अप्राप्त, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत मोठी तफावत!
अतिवृष्टी आर्थिक मदत ; केंद्राचा प्रस्ताव अजूनही अप्राप्त, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत मोठी तफावत! राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अजूनही आलेला नाही. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राकडे कोणताही प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे अतिवृष्टी अनुदानाच्या मागणीबाबत … Read more








