अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान: ५ डिसेंबरपासून वाटप पुन्हा सुरू होणार!
अतिवृष्टी आणि रब्बी अनुदान: ५ डिसेंबरपासून वाटप पुन्हा सुरू होणार! हंगाम २०२५ मध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आणि जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून डेटा अपलोड केला. पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होऊन अनेकांना अनुदान मिळाले असले तरी, अजूनही हजारो शेतकऱ्यांचे पैसे अडकून बसलेले आहेत. … Read more








