अतिवृष्टीग्रस्तांची मदत: केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप!
अतिवृष्टीग्रस्तांची मदत: केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप! राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ७४ लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असताना, या नुकसानग्रस्तांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही, असा धक्कादायक खुलासा लोकसभेत झाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी … Read more








