चक्रीवादळ क्षमले,पण या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पाऊस, या तारखेपासून थंडी वाढनार.. मच्छिंद्र बांगर
चक्रीवादळ क्षमले,पण या जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पाऊस, या तारखेपासून थंडी वाढनार.. मच्छिंद्र बांगर ; बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेले दित्वाह (Ditwah) चक्रीवादळ आता संपुष्टात आले असून त्याचा प्रभाव कमी झाला आहे. या चक्रीवादळाचा शेवटचा अंश पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात सरकेल. अरबी समुद्रात सरकण्यापूर्वी या अंशांमुळे दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, रायलसीमा आणि … Read more








