आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप २०२५: घरबसल्या करा सर्व कामे
आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप २०२५: घरबसल्या करा सर्व कामे
Read More
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
Read More
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
Read More

अतिवृष्टीग्रस्तांची मदत: केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप!

अतिवृष्टीग्रस्तांची मदत: केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप!

ADS किंमत पहा ×

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ७४ लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असताना, या नुकसानग्रस्तांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही, असा धक्कादायक खुलासा लोकसभेत झाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) लोकसभेत ही माहिती दिली, ज्यामुळे राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव मदत आणू असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Leave a Comment