राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
खरीप 2020 मधील या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली.
खरीप 2020 मधील या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली.
Read More
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
Read More
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, MahaDBT अनुदान वितरण सुरू..पहा कोनते शेतकरी
Read More

सरकारकडून कर्जमाफीचे नियोजन: फडणवीसांची ग्वाही, पण निकषांची तयारी

सरकारकडून कर्जमाफीचे नियोजन: फडणवीसांची ग्वाही, पण निकषांची तयारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२ डिसेंबर) मुंबईतील ‘सकाळ’च्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे विधान केले. शेतकरी कर्जमाफी हा सरकारसाठी महत्त्वाचा विषय असून, कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मात्र, ही कर्जमाफी करताना बँकेंपेक्षा शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल, याच्या नियोजनासाठी एक समिती काम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ADS किंमत पहा ×

बँकांपेक्षा शेतकऱ्यांना फायदा कसा देणार?
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीच्या पूर्वीच्या योजनांमध्ये (उदा. २०१७ आणि २०२० मध्ये केलेली कर्जमाफी) शेतकऱ्यांना नेमका किती फायदा झाला हे स्पष्ट होत नाही. उलट, कर्जमाफीचा फायदा बँकांना जास्त होतो, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला या दुष्टचक्रातून बाहेर काढून कर्जमाफीचा प्रत्यक्ष फायदा कसा देता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी कर्जमाफीचे नियम आणि निकष काय असले पाहिजेत, यावर सरकार विचार करत आहे.

Leave a Comment