Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Read More
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
Read More
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
Read More
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read More
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More

अतिवृष्टी आर्थिक मदत ; केंद्राचा प्रस्ताव अजूनही अप्राप्त, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत मोठी तफावत!

अतिवृष्टी आर्थिक मदत ; केंद्राचा प्रस्ताव अजूनही अप्राप्त, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत मोठी तफावत!

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अजूनही आलेला नाही. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राकडे कोणताही प्रस्ताव पाठवला नाही. त्यामुळे अतिवृष्टी अनुदानाच्या मागणीबाबत मोठा घोळ सुरू असल्याचे या माहितीवरून स्पष्ट होते.

ADS किंमत पहा ×

महाराष्ट्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अतिवृष्टीमुळे तब्बल ९.९० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, या उलट केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केवळ १.९० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे सांगितले. आकडेवारीतील ही तफावत मोठी आहे. अतिवृष्टीमुळे एकूण १२,२५,९०१ लाख हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले होते, तर ९,९०,३०९ हेक्टर शेती पूर्णतः नष्ट झाली होती.

Leave a Comment