Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Read More
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
Read More
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
Read More
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read More
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More

अतिवृष्टीग्रस्तांची मदत: केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप!

अतिवृष्टीग्रस्तांची मदत: केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र संताप!

ADS किंमत पहा ×

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ७४ लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असताना, या नुकसानग्रस्तांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही, असा धक्कादायक खुलासा लोकसभेत झाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) लोकसभेत ही माहिती दिली, ज्यामुळे राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव मदत आणू असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Leave a Comment